............केव्हा पाऊस जीवल्गासारखा वेल्हाळ होतो , हवा तेव्हा येत नाही . डोळे पार शिनावतो, मनाच्या मातीला तडे पडतात , आतला टाहो पार गगनाला भिडतो अन हे सगळ विरहकाव्य सोसून झाल्यावर ....... ओलसर वारे वाहू लागतात न ' तो येतोय' याची ललकारी देऊ लागतात , अन 'तो येतोय ' याची ललकारी देऊ लागतात , अन तो येतो .........
अशा पावसाच स्वागत कवी अनिलांच मन कस करत ?
असा उशिरा आलेला पाऊस
तळहातावर झेलून घ्यावा
टिपून ल्यावा पापण्यांवरती
कपालीच्या घामामध्ये मिळवावा .
: प्रा. प्रवीण दवणे
Gr8 Appi , hey sagala khucha chhan
उत्तर द्याहटवा