आल्या आल्या म्हणतेस, आता
पुन्हा कधी जाणार नाही,
जाता जाता म्हणतेस, आता
पुन्हा कधी येणार नाही.
येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं
वार्यावरती तरंगणारी
सारीच पिसं
नसतानाही भरपूर असतेस
एव्हढंच तुला कळणार नाही
: कुसुमाग्रज
पुन्हा कधी जाणार नाही,
जाता जाता म्हणतेस, आता
पुन्हा कधी येणार नाही.
येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं
वार्यावरती तरंगणारी
सारीच पिसं
नसतानाही भरपूर असतेस
एव्हढंच तुला कळणार नाही
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा